नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात शासन निर्णय निर्णय

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकाऱ्यांनाच्या खात्यात नुकसान भरपाई लवकरच जमा केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देणार असल्याचा मोठा निर्णय शिदे सरकारने घेतला आहे. जिरायती शेती सोबतच बागायती शेतकाऱ्यांनाही अतिवृष्टीत हेक्टरी ( 3 हेक्टर पर्यंत) 27 हजार रुपये मदत देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्या संदर्भात माहिती महाराष्ट्र … Read more