शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! २ लाखांपर्यंत कर्जमाफी; पात्रता, अटी आणि संपूर्ण माहिती
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेची मुख्य वैशिष्ट्ये कोणते शेतकरी पात्र … Read more