२० डिसेंबरपासून रब्बी पिकांची ई-पीक पाहणी स्वतः करता येणार

२० डिसेंबरपासून रब्बी पिकांची ई-पीक पाहणी स्वतः करता येणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून २० डिसेंबर २०२५ पासून रब्बी पिकांची ई-पीक पाहणी सक्तीची करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही पाहणी डिजिटल पद्धतीने केली जाणार असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना होणार आहे. ई-पीक पाहणी म्हणजे काय? ई-पीक पाहणी ही शेतातील पिकांची … Read more