अतिवृष्टीच्या पॅकेज मधील पिक विम्याचे १७५०० रुपये सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का?
अतिवृष्टी पॅकेजमधील पीक विम्याचे १७५०० रुपये सर्व शेतकऱ्यांना मिळतील का? पीक कापणी प्रयोग, उंबरठा उत्पादन व प्रत्यक्ष नियम सविस्तर वाचा. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३१ हजार कोटी रुपयांचे अतिवृष्टी पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेतून प्रति हेक्टर १७,५०० रुपये मदत … Read more