या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत जाहीर

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत जाहीर

नुकसान भरपाईसाठी १३ कोटीची मदत : या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या अति पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त दहा हजार ५०६ शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत शासनाचा आदेश निघाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुद्धा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ९५८८ हेक्टरवरील पिकांचे … Read more