अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; ४.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान होणार जमा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपैकी ४ लाख ६० हजार ८४० शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान अनुषंगाने कृषी व महसूल विभागामार्फत वेळोवेळी संयुक्त पंचनामे करण्यात आले. पंचनाम्यांच्या … Read more