गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, तत्काळ मदत मिळणार असा करा अर्ज
शेती करताना शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागते. विजेचा धक्का, सर्पदंश, पाण्यात बुडणे, अवजारे हाताळताना अपघात, रस्ते अपघात अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येण्याच्या घटना घडतात. अशा कठीण प्रसंगी शेतकरी कुटुंबाला तात्काळ आर्थिक आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवली आहे. अपघात झाल्यास तात्काळ … Read more